1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गोव्यात भाजपचे सरकार स्थापन होणार; विजयाचे सर्व श्रेय जनतेचे

Dr.PramodSawant
Spread the love

गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून या निकालांबद्दल भाजपाचे गोव्यातील प्रभारी आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. या निकालांवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे, की गोव्यात जे रिझल्ट्स येत आहेत त्या भाजपा बहुमताकडे चालली आहे. आता २० जागा कन्फर्म आहेत २ जागांवर लढत सरू आहे. श्रेय द्यायचे आहे ते गोव्याच्या जनतेला आणि आमचे नेते नरेंद्र मोदी यांना त्याचे श्रेय आहे. गोव्याच्या जनतेचे आभार. हा विजय मोदीजींनी जो विश्वास निर्माण केला त्यामुळे मिळाला आहे. गोव्यात डबल इंजिन सरकारने काम केले. त्यामुळे प्रचंड मोठा विजय भाजपाला मिळतो आहे.

फडणवीस म्हणाले की, आम्हाला जरी बहुमत मिळत असले तरी काही अपक्ष सोबत असतील. एमजीपीलाही सोबत घेऊन बोलणे झाले आहे. अर्थात, अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आम्हाला बहुमत मिळते आहे पण केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची मान्यता घेऊन सत्तेसाठी दावा करू. ती औपचारिकता आहे, पण सत्ता भाजपाचीच येणार.

Claim Free Bets

पणजीतील निवडणुकीबद्दल फडणवीस म्हणाले की, मॉन्सेरात विजयी होणार हे ठरलेलेच होते. आम्हाला विश्वास होता. ते निवडून आल्याचा आनंद आहे पण उत्पल (पर्रीकर) पराभूत झाल्याचा आनंद नाही. ते परिवारातील आहेत. आज त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर ते आमदार असते

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    चंद्रपूरमध्ये 1190 कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकी...

    March 30th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्‍ली: देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवणे, विशेषत: येणाऱ्या पावसाळ्यात कोळशाचा निरंतर पुरवठा सुरु...

    ‘स्वाभीमानी’ शेतकरी नाही तर राजकीय संघटना; एल्गार ऊस...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोल्हापूर येथील शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तक्त्यात आंदोलन अंकुश, जय शिवराय शेतकरी संघटना व बळिराजा श...

    भारतीय लष्कर घेणार Artificial Intelligence ची मदत

    July 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: Indian Army भारतीय लष्कर आता Artificial Intelligence सहाय्यित उपकरणांच्या भरपूर प्रमाणात कार्यरत अस...