1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शेतकऱ्यांनी दिली ‘भारत बंद’ची हाक

BharatBandh
Spread the love

शेतकरी बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ४० शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने उद्या ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना दिनांक २७ रोजी दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन अनेक महिने झाले सुरु आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या सरकारच्या मागणीवर ते सातत्याने ठाम आहेत. दिल्लीसह इतर ठिकाणी पण भारत बंद मोर्चामध्ये लोक सामील होऊन जोरदार प्रदर्शन करत आहेत.

शेतकऱ्यांनी जनतेला त्यांच्या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता पोलीस सर्व आवश्यक खबरदारी घेत आहेत. मात्र भारत बंदचा परिणाम दिल्लीवर होऊ नये म्हणून सीमांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाने राजकीय पक्षांना भारत बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही आणि संघराज्य तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी राजकीय पक्षांनीही त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सोमवारी शेतकरी आंदोलनाला १० महिने पूर्ण होत आहेत. संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन आहे की इतर विभागासह, विशेषत: कामगार, व्यापारी, वाहतूकदार, विद्यार्थी, तरुण आणि महिलांनी शेतकऱ्यांसोबत मोर्चात सामील व्हावे. सोमवारी सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.या काळात सर्व खाजगी आणि

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मंत्र्यापेक्षा पेंग्विन पॉवरफुल! १५ कोटी रुपये पेंग्...

    December 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआमची मानसिकता किती भिकारी असावी विधानसभेत मुंबईच्या राणीच्या बागेतील पेंग्विनचा मुद्दा उपस्थित भाजप आमदार स...

    काल दिवसभरात देशात 13 हजार 148 नव्या कोरोनाबाधितांची...

    February 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत थोडी घट झाली आहे. काल दिवसभरात देशात 14 हजार 148 नवीन कोरोनाबाधितांची न...

    बंडखोर व गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद &#...

    July 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेतून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यास...