1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा आज निकाल

Presidential election-thefreemedia
Spread the love

नवी दिल्ली: आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे झारखंडच्या माजी राज्यपाल द्रोपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्र यशवंत सिन्हा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. देशातील आमदार, खासदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले होते. सत्ताधारी भाजप आघाडीकडे 50 टक्क्यांहून अधिक मते असल्याने द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा यांच्यातून कोण जिंकणार?

राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. भारतातील सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपती हेच केंद्र सरकारचे प्रमुख असतात. या पदासाठी 18 जुलैला देशभरात मतदान झाले. लोकसभा, विधानसभेतील खासदार तसेच, देशातील विविध राज्यांतील विधिमंडळातील आमदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवार आहेत. तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विविध राज्यातील आमदारांच्या संख्याबळाचा विचार करता द्रौपदी मुर्मू यांचा विजय होईल असे मानले जात आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कर्नाटकात पुन्हा हिजाब वाद पेटला..!!

    May 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटकात काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हिजाबचा वाद पुन्हा भडकला. आता हिजाबवरून वणवा पेटण्याची शक्यता नाकार...

    युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअटक होण्याची शक्यता ‘या’ कारणांमुळे अडचणीत मित्रांसोबत लाइव्ह चॅट करताना वापरलेल्या एका शब्दाला...

    ‘देशात फक्त कामगार शेतकरी चळवळच शिल्लक; राजू श...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात आज फक्त कामगार आणि शेतकऱ्यांच्या चळवळी शिल्लक आहेत. त्या संपवण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. दिल्लीत...