1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मराठा समाजाची बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी; तुषार काकडे

shivsangram
Spread the love

राज्यात मागील ब-याच दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. यातच आता शिवसंग्राम, पुणे जिल्हा व मराठा क्रांती संघर्ष मोर्चा यांचे वतीने, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यासाठी दि.२ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेस शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, प्रदेश सचिव शेखर पवार, युवकाध्यक्ष सचिन ननावरे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, सा.न्या. प्रदेश उपाध्यक्ष कल्याणराव अडागळे आदी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर नाकारल्या नंतर समाजात मोठ्या प्रमाणात निराशेची भावना तसेच संताप निर्माण झाला आहे.

करोडोंचे मोर्चे काढून, आंदोलने करून, गुन्हे अंगावर घेऊन, अनेकांनी बलिदान देऊनही पदरी निराशाच पदरी पडली. जो मा.न्या.गायकवाड आयोग उच्च न्यायालयात टिकू शकतो तोच आयोग सर्वोच्च न्यायालयात टिकू शकत नाही याचे समाजात वेदनायुक्त आश्चर्य व्यक्त होतंय. सर्वोच्च न्यायालयात समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले अशी सार्वत्रिक भावना आहे. याला जबाबदार, राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेच असल्याने त्यांची तातडीने उपसमिती वरून हकालपट्टी करावी ही प्रमुख मागणी असणार आहे असे शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा; गृहम...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आ...

    अमरावतीत आठ दिवसानंतर उघडली बाजारपेठ

    November 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंचारबंदी मध्ये मिळाली शिथिलता अमरावती मध्ये 12 आणि 13 तारखेला झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरांमध्ये सं...

    अनेक राज्यात शाळेची घंटा वाजली

    September 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveदेशात कोरोनाचे केसेस कमी झाल्याने अनेक राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंजाब, हरयाणा, ...