1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राष्ट्रीय एकात्मता गीत ‘प्यारा जम्मू काश्मीर’ झाले लाँच

thumbnail-thefreemedia
Spread the love

भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने आज एक गाणे लाँच केले आहे. या गाण्यात जम्मू-काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचा सांस्कृतिक वारसा आणि विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्यारा जम्मू काश्मीर’ हे राष्ट्रीय एकता गीत लाँच करण्यात आले. या गाण्याच्या गायकांमध्ये सोनू निगम, जावेद अली आणि हर्षदीप कौर यांचा समावेश आहे. या गाण्यात काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांची अनेक झलक दाखवण्यात आली आहेत.

या गाण्याद्वारे बॉलीवूड गायक आणि कलाकारांनी जम्मू-काश्मीरमधील नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि विविधतेचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याची सुरुवात काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांच्या सादरीकरणाने होते. ‘प्यारा जम्मू काश्मीर’ या गाण्यात बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील आहे, ज्याने त्याच्या आवाजात म्हटले आहे की, ‘पर्वत ने बाहें फैलाईं’. या गाण्यात अनेक गायक आणि पात्रांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरवर बनलेले हे गाणे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वायके जोशी यांनी लाँच केले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गृहमंत्री अमित शहा संसदेच्या दोन्ही सभागृहात नागालँड...

    December 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात नागालँडमधील परिस्थितीवर विधान करणार आहेत. आज ...

    इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली

    November 10th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप केंद्र सरकारची अवस्था केविलवाणी असून त्यांनी भारतातील जनतेची अवस्थाही केव...

    एअर इंडिया 70 वर्षानंतर टाटांकडे परतले, जाणून घ्या य...

    October 9th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveजवळवळ ७० वर्षानंतर सरकारी एअरलाइन्स एअर इंडियाचे दायित्व आता परत टाटा समूहाच्या हातात आले आहे. टाटा सन्स या...