1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशभरात टोमॅटो दराला लागली आग, प्रति किलो १२० रुपयांवर!

tomatoes
Spread the love

दैनंदिन आहारात असलेला टोमॅटो आता काहीसा दिसेनासा होण्याची चिन्हे आहेत. देशभरात टोमॅटो दराचा भडका उडालाय. विशेषतः दक्षिण भारतात टोमॅटो दराने उच्चांक गाठलाय. मुसळधार पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे पुरवठा कमी झाल्याने दर भडकले आहेत. देशातील काही भागांत टोमॅटोचा दर प्रति किलो १२० रुपयांवर गेला आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

केरळमधील तिरुवनंतपूरम येथील बाजारात टोमॅटो १२० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. तसेच बंगळूर येथे टोमॅटोच्या किमतीत प्रति किलोमागे ७० रुपयांची वाढ झाली आहे. पावसामुळे टोमॅटोसह फूलकोबी, कोंथिबीर, भेंडी, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हा भाजीपाला कमी प्रमाणात बाजारात येत आहे.

तामिळनाडूतील चेन्नईत टोमॅटो प्रति किलो ९० रुपयांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील काही भागांत टोमॅटो १०० रुपये प्रति किलो विकला जात आहे. पावसामुळे टोमॅटो पीक खराब झाले असून त्याची वाहतूक करतानादेखील त्याचे नुकसान होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    प्रियांका गांधींची ‘अग्निपथ’ योजनेवर टीका

    June 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी बुधवारी केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई द...

    खाणक्षेत्रासाठी योग्य धोरणे आखली नाहीत तर देशाचा विक...

    July 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे 6व्या ‘खाणी आणि खनिजांवरी...

    BrahMos Deal I ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसाठी भारताची प...

    January 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: भारत देश आता शाश्त्रास्त निर्यातदार देश बनणार आहे. या दिशेने फिलिपाइन्ससोबत मोठा करार करण्यात आला आ...